केंद्र सरकारने शेतकºयांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जाहीर केली आहे. मात्र या योजनेचा लाभ घेणारे शेतकरीच या योजनेकडे दुर्लक्ष करत असल्याने संबंधितांचे कागदपत्र जमविण्याची जबाबदारी दिलेल्या अधिकाºयांच्या जिवाला घोर लागला आहे. निधीप्राप्तीस ...
महसूल विभागाच्या बदल्याआड जोरदार देव-घेव सुरू झाल्याची चर्चा राज्यभर शासकीय अधिकाºयांमध्ये चर्चिली जात असताना त्यात आता ग्राम विकासच्या अधिका-यांची भर पडणार आहे. ते टाळण्यासाठी राज्य विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने अगोदर शासनाला पत्र देऊन मुख्य ...
शहरातील जुने पथदिवे बदलून त्याठिकाणी एलईडी दिवे बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत विविध भागांत १ हजार ३८५ नवीन एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. ...
जिल्ह्यात अनेक खासगी कंपन्या शेतकऱ्यांकडून दूधाचे संकलन करीत आहे. यासाठी कोणतेही निकष लावण्यात आले नाही. मात्र जिल्हा दूध संघामार्फत संकलित होणाºया दूधासाठी मोठ्या प्रमाणावर निकष लावण्यात आले आहे. ...