जिल्ह्यातील वर्धा, आर्वी व हिंगणघाट या तिन्ही उपविभागात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणामध्ये ३६ पथके तयार करण्यात आली आहे. या सर्व पथकांनी आपापल्या उपविभागीती ३०३ गावांना भेटी देऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी होते की नाही, यावर लक्ष क ...
मंत्रालयात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ नितीन करीर, महिला बाल विकास प्रधान सचिव आय.ए कुंदन, तसेच संचालक , आपत्ती व्यवस्थापन अभय यावलकर यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे ...
लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया थंडावली आहे. मात्र, लॉकडाऊन उठल्यानंतर ही य़ा जागा भरण्यात येणार आहेत. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. तसेच यंदा अनेकजण निवृत्तही होत आहेत. यामुळे ही भरती करण्यात येणार आहे. ...
समजा दुर्दैवाने एखाद्या झोपडपट्टीत जर कोरोना रुग्ण आढळलाच तर त्या परिसरातील नागरिकांना तेथून सुरक्षित ठिकाणी क्वारंटाईन करून संसर्ग वाढू न देणे, त्यासाठी तातडीच्या उपाययोजना कशा राबवता येतील याचे नियोजन केले जात आहे. या अॅक्शन प्लॅनला अंतिम स्वरूप द ...
दरम्यान, तालुक्यातील आशांच्या कामांची माहिती संकलित करून ती तालुक्यात देण्याची जबाबदारी गटप्रवर्तकांची असते. त्यामुळे त्यांचेही नियोजन,रिर्पोटिंग महत्वाचे ठरते.मात्र,प्रत्येकी वेळी यांच्याकडे दुर्लक्षच होत असते. तर आता प्रोत्साहन अनुदानातूनही त्यांना ...