केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत महसूल प्रशासनाने १३ व १४ जून रोजी जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणानंतर या योजनेसाठी १ लाख ७३ हजार २२९ शेतकरी कुटूंबियांची नावे किसान पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत़ ...
‘मराठवाड्यातील पुढच्या पिढीलादुष्काळ पाहावा लागणार नाही,’ अशी लोकप्रिय घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली. अशाच लोकप्रिय घोषणा यापूर्वीही झाल्या आहेत. या समस्येचा दुष्काळग्रस्तांशी बोलून केलेला वृत्तलेख... ...
विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी विविध दाखले, प्रमाणपत्रांची गरज भासते. ती मिळविण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, प्रक्रिया आदींची माहिती ‘लोकमत’ने विद्यार्थी आणि पालकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. ...
एकीकडे राज्य शासनाने संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनात ४०० रुपयाची वाढ करीत ती हजार रुपयापर्यंत पोहोचवून निराधारांना दिलासा दिला आहे. परंतु सध्याचे ६०० रुपये मानधन आहे तेच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात येणारा महापूर व इतर आपत्कालीन परिस्थितीत काम करण्यासाठी जिल्हा आपत्कालीन पथकाने ९० तरुणींची ‘आपदा सखी’ टीम तयार केली आहे. या तरुणींना महापुरात बोट, तराफा चालविणे, उपलब्ध साधनसामग्रीमध्ये इतरांचे व स्वत:चे संरक्षण करण्याचे प्रशिक्ष ...