राज्यात सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू असून, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ सुरू झाली आहे. मात्र येथील बसस्थानकात निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत त्वरित का ...
राज्यातील सत्तांतरानंतर नाशिक शहरात होऊ घातलेल्या नियो मेट्रो या नव्या प्रकल्पाचे भवितव्य संकटात सापडले होते. मात्र, आता राज्यातील महाविकास आघाडीनेच या प्रकल्पाला पाठबळ देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प त्वरित मंजूर करावा यासाठी केंद्र ...
अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत कुलगुरूंचे अहवाल, विद्यार्थी प्रतिनिधी आणि संघटनांच्या भूमिकेची माहिती देण्यासाठी उदय सामंत यांनी बुधवारी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली होती ...
भाजपा नेते एकनाथ खडसे आणि अतुल भातखळकर यांनी सरकारवर टीका करत, शासनाच्या असुविधेचा हा बळी असल्याचं म्हटले आहे. तसेच, प्रशासन व्यवस्थेतील ज्यांनी ज्यांनी हलर्गीजपणा केला, त्या हलगर्जीपणाचा हा बळी आहे ...
महाराष्ट्राला दिल्या जाणाऱ्या सापत्न वागणुकीमुळे आधीच अनिश्चिततेच्या गर्तेत सापडलेले हे केंद्र या निर्णयामुळे अडगळीत पडेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ...
अखेर महापालिकेचे माजी आयुक्त राधाकृष्ण गमे यांची विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी सूत्रेही स्वीकारली. असे असले तरी ज्या घाईने आणि मावळते विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या सेवानिवृत्तीची वाट न बघता कैलास जाधव यांना महापालिकेचे आयुक्त ...