कळवण : गावाचा खरा विकास करायचा असल्यास गावात शास्वत स्वच्छता टिकविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी स्वच्छाग्रहींची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी केले. ...
आश्वासनानुसार प्रगती योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या यवतमाळ मधील दोघांनी एका महिला आयएएस अधिकाऱ्याच्या कक्षात शिवीगाळ करून गोंधळ घातला. ...
जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय, शिक्षक शिक्षकेत्तर समन्वय समितीच्यावतीने सोमवारी लाक्षणिक संप पुकारला होता. ...
राज्य शासनाने महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये साताऱ्याच्या प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांचाही समावेश आहे. देशमुख यांची सांगलीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बदली झाली आहे. ...