केंद्र शासनाने जैवविविधता नोंदवहीचा मोबदला १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून देण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले. मात्र राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाद्वारे याबाबत कुठलेच दिशानिर्देश जारी झाले नसल्याने काम थंडबस्त्यात गेले आहे. ...
संकटकाळात कुणीही, कसल्याही बाबतीत अडवणुकीची भूमिका घेऊ नये हे खरे, ते माणुसकीविरोधीच ठरेल; पण हाती शस्त्र न देता म्हणजे शिरस्त्राणाखेरीज लढाईसाठी रणांगणात सोडून दिले जात असेल तर तेदेखील योग्य ठरू नये. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानात काम करणा ...
घोटी : अत्याधुनिक तोफांचा सराव आधिकाधिक क्षमतेने करता यावा, म्हणून देवळाली कॅम्पचा तोफखाना स्कुलने फायरिंग रेंज विस्तारण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून भूसंपादनाच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरल्याने शेतकर्यां ...
नाशिक : माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही केवळ मोहिम नसून या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आरोग्य साक्षर करण्याचा शासनाचा मानस आहे. आपल्या कुटुंब,गांव, शहर, जिल्हा आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारा प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी व्हावे, ...
केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर हरसिमरत कौर बादल आणि त्यांचा पक्ष शिरोमणी अकाली दल आक्रमक झाले आहेत. कृषी विधेयकांच्या मुद्यावरून शेतकऱ्यांमध्ये असलेल्या असंतोषावरून अकाली दल आता शेतकऱ्यांसाठी मोठी लढाई लढण्याच्या मनस्थितीत आहे ...
कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन झाल्यानंतर अन्न पुरवठा विभागाचे महत्त्व भरपूर वाढले. रेशनच्या धान्याने लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात लोकांचे पोट भरले. जे कार्डधारक कधी रेशनच्या दुकानात जात नव्हते, त्यांनीही कार्डवर मिळणारे रेशन घेतले. रेशनची अचानक माग ...