नव्या मालिकेत संघटित क्षेत्रातील कामगारवर्गाच्या खर्चाच्या सवयी गृहीत धरल्या जाणार आहेत. सध्या २०११ हे सीपीआय-आयडब्ल्यूचे आधार वर्ष आहे. ते बदलून २०१६ करण्यात येणार आहे. ...
येवला : घोषित अघोषित विनाअनुदानित शाळा, नैसिर्गक वाढीव वर्ग- तुकड्यांना विनाअट सरसकट शंभर टक्के अनुदान त्यांच्या बँक खात्यावर तात्काळ जमा करण्याची मागणी अध्यापकभारतीचे संस्थापक शरद शेजवळ यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि संबंधितांकडे के ...
कसबे सुकेणे : राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे ६० वरुन ५८ करावे, अशी शिफारस खटुआ समितीने केल्याने समितीच्या या अहवालाचा राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ...
शेट्टी म्हणाले, गत आठवड्यात झालेल्या पावसामुळे सर्वच विभागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वी भाजपसोबत सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यायांंना हेक्टरी २५ हजाराची मदत देण्याची मागणी केली होती. आता ते मुख्यमंत्री असल्याने त्यांनी या ...
लडाख-चीन सीमारेषेवरील वादावर अमित शहांनी भाष्य करताना, मोदी सरकार देशाची एक-एक इंच जमिन वाचविण्यासाठी सक्षम असून कोणीही आमच्या जमिनीवर कब्जा करु शकत नाही, असं अमित शहांनी म्हटलंय. ...
आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या मारेगाव तालुक्यात शंभराच्यावर गावखेडी आहेत. या गावांचा भार येथील भूमिअभिलेख कार्यालयावर आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून या कार्यालयाला कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. सध्या कार्यालयात जी पदे रिक्त ...