शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविल्याने साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाई केलेल्या भैरवनाथ आलेगाव, भैरवनाथ लवंगी व भीमाशंकर या साखर कारखान्यांची थकबाकी चुकती केली आहे. ...
Almatti Dam Water Storage : अलमट्टी धरणामध्ये १२३ टीएमसी पाणीसाठवण्याची क्षमता असून, धरणात सध्या ७५.२५ टीएमसी पाणीसाठा आहे. धरण ६१ टक्क्यांपेक्षा अधिक भरल्यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा, वारणा, पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वात ...
युनिफाइड पेन्शन स्कीम (यूपीएस) आणि नॅशनल पेन्शन सिस्टीम (एनपीएस) यापैकी एकाची निवड करण्याची मुदत सरकारनं वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत ३० जून २०२५ होती. ...
अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र एक महिना होऊन देखील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. यामुळे संबंधित गावांच्या कृषी सहायक, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक यांच्यासह ग्रामविकास अधिकारी यांना कारणे द ...
कृषी विभागाकडून अनुदानावर मिळणारे भुईमुगाचे बियाणे ताब्यात घेताना हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांची शनिवारी चांगलीच दमछाक झाली. कागदपत्रांच्या तपासणीच्या घोळात चार तास शेतकऱ्यांना तिष्ठत बसावे लागले. विशेष म्हणजे अनेकांनी शेंगांचे पोते उघडून बघितले, ...