शेतात साठवून ठेवलेला ३५ टन शेतकऱ्याचा कांदा अतिवृष्टीत पावसाचे पाणी शेडमध्ये गेल्याने खराब झाल्याचा प्रकार वडवणी तालुक्यातील कोठारबन येथे समोर आला असून एवढे नुकसान होऊनही वडवणी तहसील प्रशासन व कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामा करण्यासाठी तसदी घेतली नाही. ...
Farmer id Update 'फार्मर आयडी' म्हणजे शेतकऱ्याची डिजिटल ओळख. हा क्रमांक राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यास देण्यात येतो. यामध्ये शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती, शेतीचा प्रकार, पिकांची नोंद, बँक खाते आणि आधार क्रमांक यांची सांगड घालण्यात आली आहे. ...
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिके, फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने तातडीने पावले उचलली आहेत. ...