Dasta Nondani कर्नाटक राज्याच्या धर्तीवर राज्यात खासगी एजन्सीच्या माध्यमातून मोजणी केल्यानंतर दस्तनोंदणी करण्याबाबत भूमिअभिलेख विभागात हालचाली सुरू होत्या. ...
अतिवृष्टीसह वादळी संकटाने एकट्या ऑगस्ट महिन्यात १७ हजार ३३२ शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला झळ पोहोचवली आहे. ८ हजार २७हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांची नासाडी झाली असताना जळगाव जिल्हा प्रशासनाने ९ कोटी ८६ लाख २९ हजार २४५ रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव राज्य शासन ...
आजच्या आधुनिक काळात शेतीसोबत पूरक उद्योगांचा विचार करणे अत्यावश्यक झाले आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करून पुरेसा नफा मिळत नाही हे लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करणे आवश्यक आहे. ...
केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लासलगाव बाजार समितीला भेट देऊन कांदा पिकाबाबतच्या विविध बाबींची माहिती जाणून घेतली. कांदा वाहतुकीसाठी रॅक सुविधा वाढविण्याची तसेच निर्यातबंदी न करण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी केली. ...