sakhar kamgar राज्यातील साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांना दहा टक्के वेतनवाढ व सोळा महिन्यांचा फरक देण्याचा निर्णय माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी १४ जुलै रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत जाहीर केला. ...
गावोगावी रस्त्यांसाठी होणारे वाद कमी होऊन तक्रारी सोडविण्यास मदत होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशा रस्त्यांबाबत राज्यभरात एकसूत्रता आणण्यासाठी जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली होती. ...
sudharit pik vima yojana राज्यात गेली दोन वर्षे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना एक रुपयात विमा उपलब्ध करून दिला जात होता. यंदा ही सवलत बंद केली. ...
Sarpdansh पावसाळ्यात अनेक ठिकाणी सापांचा वावर असतो. त्यामुळे जंगलांशेजारी किंवा गावात राहणाऱ्या लोकांना, शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना सापाचा धोका सर्वाधिक असतो. ...
तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शासनाच्या नियमानुसार प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या गावांतील शेतकऱ्यांना विविध कृषी निविष्ठांचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे. ...