नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शेतीमालाला हमीभाव देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून त्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठण करून त्यामार्फत केंद्र सरकारकडे स्वतंत्र प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी माहिती मंत्री श्री. मुंडे यांनी दिली. ...
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सीड पार्क उभारण्यासाठी कृषी विभागाची तयारी असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या ... ...
भारतीय शेतातील कोळंबींच्या तपासणीसाठी सध्याची नमुना चाचणीची वारंवारिता सध्याच्या ५० टक्क्यांवरुन आधीच्या १० टक्क्यांवर आणणे. सूचीतून काढलेल्या मत्स्यपालन आस्थापनांची फेरयादी करणे ...
D.K. Shivkumar: काँग्रेस सरकार यावर्षी अधिक विकासकामं करू शकरणार नाही. कारण पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या गॅरंटीची पूर्तता करण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे, असे शिवकुमार यांनी सांगितले. ...
शेती, फळबागा तसेच घरांचे नुकसानही होते. या सर्व प्रकारच्या नुकसानाच्या व्याख्या करून त्यांची भरपाईची रक्कम भरघोस वाढविण्याकरता प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र, जी काही नुकसान भरपाई पिडितास मिळते ती देखील ३० दिवसांत मिळाली पाहिजे, अन्यथा संबंधित अधिकाऱ् ...