लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

दस्त नोंदणी झाली सोपी; आता तुमच्या जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातून करता येणार जमिनीचा दस्त - Marathi News | Registration of land documents has become easy; Now jamin dasta nondani can be possible in any taluka of your district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दस्त नोंदणी झाली सोपी; आता तुमच्या जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातून करता येणार जमिनीचा दस्त

Dasta Nondani राज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता येण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा एक राज्य एक नोंदणी हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांत लागू करण्यात आला होता. ...

शेतकरी बचत गटांसाठी फायदेशीर योजना : ट्रॅक्टर खरेदीसाठी ३.१५ लाखांचे अनुदान मिळणार - Marathi News | Beneficial scheme for farmer self-help groups : subsidy of Rs 3.15 lakhs will be available for purchase of tractor | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेतकरी बचत गटांसाठी फायदेशीर योजना : ट्रॅक्टर खरेदीसाठी ३.१५ लाखांचे अनुदान मिळणार

अनुसूचित जातींसाठी सुवर्णसंधी : स्वयंसहायता गटांसाठी फायदेशीर योजना ...

यंदाच्या शासकीय गहू खरेदीने ओलांडला २५० लाख मेट्रिक टनांचा टप्पा; २१.०३ लाख शेतकऱ्यांना एमएसपीपोटी ६२१५५.९६ कोटी रुपये प्राप्त - Marathi News | This year's government wheat procurement crosses 250 lakh metric tonnes mark; 21.03 lakh farmers receive Rs 62155.96 crore as MSP | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या शासकीय गहू खरेदीने ओलांडला २५० लाख मेट्रिक टनांचा टप्पा; २१.०३ लाख शेतकऱ्यांना एमएसपीपोटी ६२१५५.९६ कोटी रुपये प्राप्त

गहू खरेदीचे अंदाजित उद्दिष्ट लक्षात घेतले तर केंद्रीय साठ्यात आतापर्यंत २०२५-२६ दरम्यान देशभरात गहू खरेदीने २५० लाख मेट्रिक टनांचा (LMT) महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. ...

केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम? - Marathi News | You can make your children millionaires by investing just Rs 1000 NPS Vatsalya Yojana What is this scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?

NPS Vatsalya Yojana: आपल्या मुलांना भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये अशी तुमची इच्छा असेल तर आजपासूनच त्यांचा कोट्यधीश बनण्याचा प्रवास सुरू करू शकता. ...

विशाखापट्टणम येथे जूनमध्ये हाेणार ई-गव्हर्नन्सवर परिषद - Marathi News | Conference on e-Governance to be held in Visakhapatnam in June | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विशाखापट्टणम येथे जूनमध्ये हाेणार ई-गव्हर्नन्सवर परिषद

दोन दिवसांच्या या परिषदेचा विषय ‘विकसित भारत : नागरी सेवा आणि डिजिटल परिवर्तन’ आहे आणि त्यात एकूण १२ सत्रे असतील. ...

UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार - Marathi News | Good news for UPI users now every transaction will be done in 15 seconds status will also be known quickly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार

UPI Payment: जर तुम्ही दररोज यूपीआयनं पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. १६ जून २०२५ पासून डेबिट आणि क्रेडिट यूपीआय दोन्ही व्यवहार दुप्पट वेगानं पूर्ण होतील. ...

आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू - Marathi News | 15 banks in 11 states to close from today merger of rural banks One State One RRB policy implemented | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू

देशात १ मे २०२५ पासून वन स्टेट, वन आरआरबी धोरण लागू झालं आहे, ज्याला मागील केंद्र सरकारनं मान्यता दिली होती. पाहा कोणत्या बँकांचा यात आहे समावेश. ...

खरीप पीकविम्याचे ३,२६५ कोटी शासनाने केले मंजूर; 'या' जिल्ह्याला मिळाला सर्वाधिक निधी - Marathi News | Government approves Rs 3,265 crore for Kharif crop insurance; 'This' district received the most funds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप पीकविम्याचे ३,२६५ कोटी शासनाने केले मंजूर; 'या' जिल्ह्याला मिळाला सर्वाधिक निधी

Crop Insurance : यंदाच्या पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती, तसेच प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना ३ हजार २६५ कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ...