शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन काढायचे आहे. मात्र, आलेले उत्पादन विक्री केल्यानंतर चांगला भाव मिळेलच असे नाही. शेतकऱ्यांना चार पैसे मिळावेत, यासाठी शासन काही निर्णय घेते. मात्र, त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली तरच शेतकऱ्यांना चार पैसे मिळतात. यापै ...
काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी १० रुपये प्रति किलो २ टन काजू बी उत्पादनापर्यंत अनुदान दिले जाईल. त्यासाठी सात बारावरील काजू लागवड पिक पाहणी नोंद असलेल्या शेतकऱ्यांना या वर्षी शासनातर्फे अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ...
श्री खंडोबा देवाच्या व जेजुरी शहर विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने सुमारे ३४९.४५ कोटी रकमेचा श्रीक्षेत्र जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखाडा एकूण तीन टप्प्यांत राबविण्यात येत आहे ...
मराठवाड्यासारख्या प्रदेशात मातीचे वेगळे प्रकार आणि खडकांची निर्मिती असलेले शेततळे हे खोल विहीर सिंचनाच्या इतर प्रकारांसाठी एक किफायतशीर आणि हवामानासाठी योग्य पर्याय आहेत. ...
राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानंतर हा विभाग पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग या नावाने ओळखला जाणार आहे. ...