राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाची पुनर्रचना व सुधारित आकृतीबंध मंजूर झाला आहे. त्याचा पशुपालकांवर काय होणार आहे परिणाम ते वाचा सविस्तर (Animal Husbandry) ...
हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहार हंगामासाठी यंदा आतापर्यंत सुमारे पावणेदोन लाख अर्ज आले आहेत. त्यात सर्वाधिक ७१ हजाराहूंन अधिक अर्ज जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे आहेत. ...
सांगली : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला घवघवीत यश मिळाल्यानंतर जुन्या प्रलंबित योजनांना चालना देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये ... ...
वन्यप्राण्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी, जायबंदी अथवा ठार झाल्यास देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. विशेषतः बिबट्याच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास २५ लाख रुपये भरपाईपोटी देण्यात येणार आहेत. ...
साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला तोपर्यंत घाऊक बाजारातील साखरेच्या दरात घसरण सुरू झाली आहे. गेल्या दोन आठवड्याच्या तुलनेत प्रतिक्विंटल दोनशे रुपयांनी दर कमी झाल्याने साखर कारखान्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. ...
जून-जुलै दरम्यान नाफेड आणि एनसीसीएफने खरेदी करून साठवलेल्या रबी हंगामातील उन्हाळी कांदा भाव वाढल्याने ग्राहकांपर्यंत स्वस्त दरात देण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून सध्या नाशिक परिसरातून नियमित रेल्वेने हा कांदा दिल्लीसह राज्यातील महत्त्वाच्या ...