Satbara Utara राज्य सरकारने मृतांच्या वारसांच्या नोंदी सातबारा उताऱ्यावर लावण्याच्या अर्थात जिवंत सातबारा मोहिमेला सुरुवात केल्यापासून आतापर्यंत सुमारे ५ लाखांहून अधिक उतारे जिवंत करण्यात आले आहे. ...
एकाच वर्षात कृषी क्षेत्रातील तब्बल २७ पेटंट रजिस्टर करून १७ पेटंटला ग्रँड मिळवतो. एवढेच नव्हे, तर त्याच वर्षात ३५ पेक्षा जास्त पुरस्कारही मिळवतो. कृषी क्षेत्रातील सर्वात जास्त पेटंट रजिस्टर करून ग्रँड मिळवण्याचा विश्वविक्रम करणाऱ्या शिवम मद्रेवार या ...
राज्य सरकारने नोंदणी अधिनियम कायद्यात नुकत्याच केलेल्या दुरुस्तीला राष्ट्रपतींनी मान्यता दिली असून, दस्त नोंदणी करताना मिळकतीची ओळख पटविणारे चतुःसीमेचे वर्णन देताना त्यासोबतची खूण देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत (आयएमएफ) नुकतंच नाक कापून घेतल्यानंतर कंगाल पाकिस्तानला मिळालेल्या रकमेपेक्षा कितीतरी मोठं 'गिफ्ट' भारताला मिळणार आहे. जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण? ...
पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी व सहाय्यक आयुक्त या संवर्गातील बदल्या समुपदेशनाने करण्याचा ऐतिहासिक निर्णय पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. ...
pik vima vatap काढणी पश्चात नुकसान व उत्पन्नावर आधारित पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनी राज्य शासनाकडे बोट दाखवीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७३ हजार ७१८ शेतकऱ्यांचे सुमारे ८२ कोटी रुपये अडकले आहेत. ...