आर्थिकदृष्ट्या कोल्हापूर जिल्हा समृध्द असल्याने आणि शासनाच्या योजनेची अंमलबजावणी चांगली होत असल्याने या जिल्ह्यात कुपोषणाने एकाही बाळाचा मृत्यू झालेला नाही. स्तनदा माता आणि गरोदर महिलांना पूरक पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. ...
दुकानात चनाडाळ पंधरा पॉकीट (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असे लिहिलेले) तांदळाचे ४० कट्टे असून काही धान्य खाजगी तर काही धान्य शिधापत्रिकाधारकाकडून खरेदी केलेले आहे. या गव्हाचे तीन कट्टे असून चनाडाळ ४५ रुपये प्रती किलो, तांदूळ १८ रुपये प्रती किलो, तर गहू ...
कित्येक वर्षापासून असे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे रेशनकार्ड नाही. त्यामुळे या काळात त्यांना धान्य मिळाले नाही. दत्ता गोदमने हे गेल्या १० वर्षांपासून आपल्या कुटुंबासमवेत राहतात. त्यांचे दहा जणांचे कुटुंब आहे. ते सालकऱ्याचे काम करतात. त्यांची ...
जिल्ह्यात अंत्योदय कुटुंब योजनेचे ४७ हजार ४१, प्राधान्य कुटूंब योजनेचे १ लाख ९६ हजार ९४० व एपिएल शेककरी योजनेचे २२ हजार ७०० असे एकूण २ लाख ६७ हजार ४८१ शिधापत्रिकाधारक आहे. यापैकी २ लाख ५१ हजार ७३९ शिधापत्रिकाधारकांना म्हणजे ९४ टक्के लाभार्थ्यांना आता ...