अर्ध्या दिवाळीनंतर अनेकांना रवा, डाळ, साखर, तेल मिळाले. यातून ग्राहकांचा हिरमोड झाला. जिल्ह्यातील पाच लाख ७७ हजार ८१ कुटुंबाला आनंदाचा शिधा मिळणार होता. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब या शिध्याच्या प्रतीक्षेत होते. दिवाळीपूर्वी मोजक्याच ग्राहकांच ...
अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधी देण्यासाठी त्यांचे बँक खाते क्रमांक आवश्यक आहे. यासाठी तलाठी व कोतवाल यांच्याकडे बँक खाते क्रमांक जमा करावयाचा असून याकरिता सर्व गावांमध्ये जाहीर प्रसिद्धी देऊनही मोठ्या प्रमाणात ...
मागील तीन-चार वर्षांपासून पैसे वसुलीच प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत केवळ १०९४ शेतकऱ्यांनी पेन्शनची १ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम परत केली आहे. तर १९४५ शेतकऱ्यांनी अद्यापही १ कोटी २७ लाख रुपये शासनाला परत केले नाही. वारंवार नोटीस बजावूनदेखील आयकर भरणार ...
शेतकऱ्यांनो सावधान! पीएम कुसुम योजनेच्या बनावट वेबसाईटपासून सावध राहण्याचे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी केले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सौर पंप, ग्रीड कनेक्टेड सौर आणि इतर नवीकरणीय ऊर्जा संयंत्र स्थापित करण्यास ...
महामंडळामार्फत विविध उद्याेग धंदा सुरू करण्यासाठी व व्यवसाय वाढीसाठी तरुणांना बॅंकेमार्फत कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते. मिळणाऱ्या कर्ज रकमेवरील व्याजाचा परतावा करून आर्थिक बाेजा कमी करणे हे या महामंडळाचे उद्दिष्ट आहे. महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्य ...
या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर बऱ्याच शेतकऱ्यांना इंटरनेट आणि केवायसी करण्याचे संकेतस्थळ बराच वेळ बंद राहत असल्याने ३१ मेपर्यंत केवायसी करता आले नाही. याचा फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यां ...
खरीप हंगामातील खरेदीची सुरुवात १ ऑक्टाेबर तर रब्बी हंगामातील धानाची खरेदी १ मेपासून हाेणे गरजेचे असते. दरवर्षी जीआरनुसार यात मागेपुढे हाेऊ शकते; परंतु हा कालावधी निश्चित असताे. यावर्षी १ मेपासून धानाची खरेदी सुरू हाेणार हाेती; परंतु केंद्र सुरू हाेण् ...