ग्रामीण भागातील शेतकरी महिला शासकीय योजना व बचत गटाचा आधार घेऊन स्वावलंबी होत आहेत. जाणून घेऊ या अशाच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रकिया उद्योग (Pmfme Scheme) योजनेबद्दल. ...
नेहमीच्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनमानावर विपरित परिणाम होतो आहे. विशेष करून निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यावर उपाय म्हणून नवीन वर्षात 'मागेल त्याला शेततळे योजना' हा अभिनव कृषी उपक्रम अधिक प्रभावीपणे र ...
शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरीता कृषि विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतात. त्यासाठी सन २००४-२००५ पासून सदर योजना सुरु आहे. ...
शासनाकडून घोषित करण्यात आलेल्या प्रति लिटर रु. ५/अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या पशुधनाची माहिती संबंधित दुध संघ तसेच दुध संस्था यांना जमा करावयाची आहे. ...
निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उदभवलेल्या परिस्थतीशी जुळवुन घेण्यास सक्षम करुन शेती व्यवसाय फायदेशीर करणे हा मुख्य उद्देश आहे. यात रेशीम शेतीसाठी व व्यवसायासाठी नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प योजनेतून बाबीनिहाय अर्थसहाय्य दिले जाते ...