देशातील जनतेने मोठ्या अपक्षेने भाजप सरकारला संधी दिली. मात्र त्यांनी प्रत्येक वर्गाला धोका देण्याचे काम केले. ५ वर्षातील चुकीच्या कामांमुळे देशात औद्योगीक व कृषी क्षेत्रात विकास ठप्प झाला. प्रधानमंत्र्यांनी वर्षाला २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले ...
सन २०१७ मध्ये पडलेल्या दुष्काळातील शेतकºयांना आतापर्यंत भरपाई मिळालेली नाही. १३ हजार ५०० रूपयांच्या भरपाईचे पोस्टर लावल्यानंतर आता ८०० ते १००० रूपये एकर भरपाई काही शेतकऱ्यांना देऊन धोका केला गेला. ...
महात्मा गांधी व पंडीत नेहरू आदि कॉँग्रेस नेत्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी कित्येक वर्षे इंग्रजांच्या तुरूंगात काढले. इंदिरा गांधी व राजीव गांधी देशासाठी शहीद झाले. मात्र पूर्वी जनसंघ व आजच्य भारतीय जनता पक्ष आरएसएसमधील एकाही नेत्याचे स्वातंत्र्य ल ...
मध्य प्रदेशाचे नेहमीच गोंदियाशी पारिवारिक आणि राजकीय संबंध राहीले आहे. मध्यप्रदेश व गोंदिया जिल्ह्यातील राजकारण बऱ्याच प्रमाणात प्रभावित करीत असते. अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बालाघाट जिल्ह्याचे काँग्रेस प्रभारी म्हणून गोपालदास अग्रवाल या ...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेचा शुभारंभ कॉंग्रेसच्या केंद्र सरकारने माजी प्रधानमंत्री डॉ.मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वात केला. यांतर्गत माता-बाल मृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी आशा सेविका देशातील गावागावांत सेवा देत आहेत. ...
सध्याच्या धावपळीच्या युगात मोटारसायकल ही नागरिकांची आवश्यक गरज बनली आहे. त्यामुळेच मेकॅनिकना या माध्यमातून एक लघू उद्योग प्राप्त झाला आहे. या उद्योगामुळे लाखो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. ...
राणी दुर्गावती व वीर बिरसा मुंडा यांच्यामुळे आदिवासी समाजाचा इतिहास रचला गेला. समाजाच्या उत्थानासाठी राणी दुर्गावती यांनी मुगल साम्राज्याशी लढा देत गोंड साम्राज्याची रक्षा केली. देशात आदिवासी समाजाचा इतिहास वीरता व शौर्यपूर्ण असल्याचे प्रतिपादन आमदार ...