शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्प व तलावांव्दारे सिंचनाची सोय करुन दिली जाते. शेतापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी कालव्यांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र मागील तीस चाळीस वर्षांपासून कालव्यांची दुरूस्ती न केल्याने हे कालवे केवळ नाममात्र ठरत होते. ...
मागील ५० वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या गोंदिया तालुक्यातील कालव्यांच्या दुरूस्तीचे काम मागील दोन महिन्यांपासून सुरू झाले आहे. कालव्यांच्या दुरूस्तीमुळे या भागातील ११ हजार हेक्टरला सिंचनाची सोय होणार आहे. ...
नगर परिषदेत कार्यरत सर्व रोजंदारी कर्मचारी हे शहर आणि समाजाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. नगर परिषद चालविण्यात त्यांचे देखील विशेष योगदान आहे. अनेक रोजंदारी कर्मचारी स्थायी होण्याच्या प्रतीक्षेत सेवानिवृत्त झाले. ...
वार्षिकोत्सवाचा उद्देश जेथे विद्यार्थ्यांत आत्मसंयम, समन्वय, विद्यालयाच्या प्रगतीत सहकार्य व पालकांशी संपर्क साधून त्यांना पाल्यांची माहिती प्रदान करणे असतो. तेथेच वार्षिकोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा प्रदर्शीत करता येत असतानाच द ...
ज्याप्रमाणे पाण्यावर प्रत्येक प्राण्याचा समान हक्क आहे, त्याचप्रकारे गरीब असो किंवा श्रीमंत, शहरी असो किंवा ग्रामीण, आरोग्य सेवेवरसुद्धा प्रत्येक नागरिकाचा समान हक्क आहे. ...
नवेगाव (धा) व पिपरटोला (गिरोला) येथे त्रुटी असलेल्या सातबारा दुरूस्तीसाठी संपूर्ण गावाच्या पुनर्मोजणीच्या कामाची सुरूवात आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आली. ...
जिल्हा परिषदेशी संबंधीत असलेल्या प्रलंबित विषयांना घेऊन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा परिषद सदस्यांनी आरोग्य व पाणी पुरवठा विभागातील अनियमित व प्रलंबित कामांचा विषय चांगलाच गाजवून सोडला. ...
तालुक्यातील ग्राम बनाथर येथे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या आमदार निधीतून मंजूर सिमेंट रस्ता बांधकामाचे भूूमिपूजन आमदार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. ...