गोंदिया विधानसभा क्षेत्रासाठी विकास कामे खेचून आणण्याचे प्रयत्न आम्ही करतो. यातूनच विविध कामे करण्यात आली. त्यामुळे गोंदिया तालुक्याची वाटचाल विकासाकडे सुरू आहे. ...
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार जवळपास चार हजार मतांनी गोंदिया शहरात मागे होता. तिच स्थिती नगराध्यक्ष व लोकसभा निवडणुकीत झाली. त्यावरून पक्षाचे संघटन गोंदिया शहरात कमी पडत असल्याचे चित्र आहे. ...
समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहचविणाच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नरत आहोत. यामुळेच रजेगाव येथे ग्रामीण रूग्णालयाची स्थापना करण्यात आली असून ग्रामीण भागात नऊ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसोबतच खमारी येथील अतिरिक्त प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू ...
सत्तेवर नसताना धानाला प्रती क्विंटल ३ हजार रुपये भाव द्या अशी मागणी करणारे भाजप सरकार केंद्र व राज्यात सत्तेवर येऊन चार वर्षांचा कालावधी लोटला आहे. आता त्यांना तीन हजार रुपये प्रती क्विंटल भाव देण्यापासून कोण रोखत आहे. ...
केंद्र व राज्यात भाजप सरकार सत्तारुढ असून देखील त्यांनी कामठा- पाजंरा येथील बिरसी विमानतळ प्रकल्पग्रस्तांची दखल घेतली नाही. उलट आम्ही शासनाकडे पाठपुरावा करुन या प्रकल्पग्रस्तांना ३८ कोटी रुपयांचे पुनर्वसन पॅकेज मिळवून दिले. ...
केंद्र आणि राज्यात आघाडी सरकारच्या कार्यकाळात विविध लोक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. यामुळे लोककल्याणाची कामे सुरू होती. मात्र केंद्र व राज्यात सत्तारुढ असलेल्या भाजप सरकारने मागील चार वर्षांत विविध कल्याणकारी योजनांची नावे बदलविण्यापलिकडे काही ...
बाजार भागातील वाहनांच्या पार्कींगची सर्वाधिक डोकेदुखीची समस्या लवकरच सुटण्याचे संकेत आहेत.‘पार्कींग प्लाजा’च्या मार्गातील अडचणी दूर झाल्या असून लवकरच बांधकामाला सुरूवात होणार आहे. ...
ग्राम ईर्री आमदार आदर्श ग्राम योजनेत समाविष्ट करण्यात आले. गावात सरपंच भाजपचे तर उपसरपंच कॉंग्रेसचे असून बहुतांश सदस्य कॉंग्रेसचे आहेत. मात्र गावच्या विकासासाठी सर्वांनी संयुक्त प्रयत्न केल्यास असून ईर्रीला तालुक्यातीलच नव्हे तर राज्यातील आदर्श ग्राम ...