ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. गोदावरीच्या पात्रातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका ग्रामस्थांना ...
कुठे थेट नाल्यात सोडलेले सांडपाणी, तर कुठे घातक रसायनांचे वाहते पाणी बघितल्यानंतर गोदावरी प्रदूषण रोखणार कसे? असा प्रश्न उच्चाधिकार समितीच्या सदस्यांना पडला. नाशिकच्या उपनद्यांमध्ये प्रदूषण होत नाही असे म्हणणाऱ्या आणि प्रसंगी एकमेकांवर जबाबदारी लोटणा ...
गोदावरी नदीकाठावर येणाऱ्या नागरिकांना आपल्या लहान मुलांना एकटे सोडू नये, तसेच त्यांच्यावर लक्ष ठेवावे, जेणेकरून पाण्यात बुडून मुले मृत्यूमुखी पडण्याच्या घटना टाळता, येतील असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ...
जम्मू-काश्मिरच्या भारत-पाक सीमेवर मागील चार दिवसांपासून निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थीतीत लढाऊ हेलिकॉप्टरद्वारे सीमेवर टेहळणी करत असताना हेलिकॉप्टर कोसळून वैमानिक निनाद अनिल मांडवगणे (वय ३३) यांना वीरमरण आले ...
तालुक्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. दरम्यान तालुक्यातील काही गावात टँकरने पाणीपुरवठा होत असला तरी बहुतांश गावे, वाडी, वस्तीवरील नागरिक पाणीटंचाईने हैराण आहेत. ...
दक्षिण गंगा गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी गोदाप्रेमींनी प्रयत्न करून शासकीय यंत्रणा हलल्या असल्या तरी मुख्यत्वे करून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी नाशिकच्या नमामि गोदा फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेली वारी उपक्रमाचा दुसरा टप्पा अहमदनगर जिल्ह् ...