त्र्यंबकेश्वर : शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर भूमिगत गटार योजनेंतर्गत सांडपाणी प्रक्रिया केंद्र साकारत असून यासाठी ४० कोटी रुपयांचा आराखडा राज्य शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संजय जाधव यांनी दिली. दरम्यान, शासनाने ३९ कोटी रुपयांच ...
त्र्यंबकेश्वर येथे उगमस्थानीच गोदावरी नदी प्रदूषित होत असून त्यामुळेच मेाठी समस्या निर्माण होत आहे. यासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या सूचनांचे पालनच राज्य शासनाकडून होत नसल्याचा ठपका ठेवत, लवादाने गाेदावरीतील पाणी अंघोळीच्या पात्रतेचे नाही, ...
Lata Mangeshkar: लतादीदींचे बंधू पं. हृदयनाथ यांचे पुत्र आदिनाथ, उषा मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबीयांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने विधीवत कलशपूजन करून भावपूर्ण वातावरणात अस्थिविसर्जन करण्यात आले. ...
टाकळीपासून एकलहरेपर्यंत गोदाकाठी मोर, घोरपड, मुंगूस, साप आदी पशुपक्षी मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. गंगावाडी आणि पंचकच्या दरम्यान बोराडे मळा ... ...
गोदावरी वाचवा, नाशिक वाचवा’, ‘गोदेचे प्रदूषण थांबवा जैवविविधता जोपासा’ असा संदेश जिल्हा प्रशासन, वनविभाग व नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी (दि.२१) काढण्यात आलेल्या सायकल फेरीतून देण्यात आला. ...
गोदावरी नदीतील अतिक्रमणांमुळे गोदावरी नदीचा नैसर्गिक प्रवाह नष्ट होत आहे. गोदापात्रात कोणत्याही स्वरूपाचे अतिक्रमण होता कामा नये, यासाठी शासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यायला हवा. नदीपात्रातील प्राचीन कुंड वाचली तर नदीचा नैसर्गिक प्रवाह आपण सुरक्षित करू ...