02 एप्रिल 2011 ही भारतीय क्रिकेट इतिहासातील अत्यंत महत्त्वाची तारीख... वानखेडे स्टेडियमवरील त्या सामन्यानं कोट्यवधी भारतीयांना आनंद साजरा करण्याची संधी दिली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या त्या षटकारानंतर भारतातील प्रत्येक जण आनंदाने नाचला होता... भारत ...
देशातील कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्यावर गेली आहे. अशा परिस्थिती देशाच्या मदतीसाठी क्रीडापटू पुढे सरसारवले आहे. प्रत्येकानं आपापल्या परीनं केंद्र आणि राज्य सरकारला मदत केली आहे. ...
कोरोना व्हायरसशी संघर्ष करणाऱ्या देशवासियांच्या मदतीला भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार सौरव गांगुली, गौतम गंभीर, इरफान व युसूफ पठाण हात पुढे केला आहे. पण, त्यांच्या कमाईच्या तुलनेत हा आकडा तुम्हाला फार थोडा वाटेल. चला जाणून घेऊया भार ...