भारतानं वनडे वर्ल्डकप जिंकून आता १० वर्ष झाली आहेत. २ एप्रिल २०११ रोजी धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघानं वर्ल्डकप जिंकला होता. या वर्ल्डकपबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं एक मोठं विधान केलंय. ...
Gautam Gambhir slams Virat Kohli १४ मार्चला झालेल्या दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमार आणि इशान किशन यांना पदार्पणाची संधी मिळाली. पण, त्या सामन्यात सूर्यकुमारला खेळण्याची संधीच मिळाली नाही. ...