शहरातील कचरा प्रकरणाने राक्षसीरूप धारण केले आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या नागपूर येथील बैठकीवर बहिष्कार टाकून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत समांतर जलवाहिनी योजनेचे काय करायचे, याबाबत शिवसेनेने बुधवारी मातोश्री ...
पर्यटन आणि उद्योगनगरी असलेल्या औरंगाबाद शहरात पाच महिन्यांपासून होत असलेल्या कचराकोंडीचा उद्योगनगरीच्या ‘ब्रँड व्हॅल्यूला फटका बसला आहे. येथील उद्योजकांमध्ये याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. ...
शहरात हजारो टन कच-याचे ढीग साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा सगळा कचरा उचलून टाकण्यासाठी जागा मिळत नसल्यामुळे पालिकेची १५६ दिवसांपासून दमछाक सुरू आहे ...
शिवसेना खा. चंद्रकांत खैरे आणि महापालिकेतील सत्तेचे चालक (महापौर) यांना पाच महिन्यांत कचराकोंडी फोडण्यात अपयश आल्याचा आरोप भाजपने मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. शिवसेनेच्या अपयशामुळे भाजपची फरपट होत आहे. त्यामुळे कचरा प्रकरणात सेनेवर कुरघोडी करण्यासा ...
जागतिक पर्यटनाच्या नकाशावर औरंगाबादचे नाव अग्रभागी आहे, तशी आता या शहराची ओळख कच-याच्या राजधानीचे शहर म्हणूनही झालेली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून शहरभर साचलेले कच-याचे ढीग आणि दुर्गंधीमुळे शहरात येणा-या पर्यटकांवर परिणाम झालेला असून साधारणपणे मार्च ...
खैरे जिल्ह्याचे नेते असताना त्यांना एक गायरान जमीन शोधून तेथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारता आलेला नाही. मी ५० कि़मी. लांबवरून शहरातील कचरा नेण्यास तयार असताना पालिकेवर दबाव आणून कचऱ्याची वाहने शहरातच रोखली जातात. हा सगळा प्रकार राजकीय श्रेयासाठी सुरू ...