बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
श्रीगणेशाला एक हजार नावांनी ओळखले जाते. श्रीगणेशसहस्रनामावली गणेशपूजा पुस्तकात दिलेली असते. काही उपासक गणेशाच्या १०८ नावांचा जप करतात तर काही उपासक श्रीगणेशाच्या एक हजार नावांचा जप करतात. ...
गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी शहराच्या मध्यवस्तीमध्ये भाविकांचा अक्षरश: महापूर उसळला होता. गौरी-गणपतींच्या विसर्जनानंतर मंडळांचे देखावे पाहायला बाहेर पडलेल्या गर्दीने रस्ते फुलून गेले होते. ...
पिंपळे गुरव येथे सातव्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात असताना, त्या ठिकाणी शिवाजी चंदर शिंदे (वय २२, रा. वैदुवस्ती, पिंपळे गुरव) हा तरुण पाण्यात पडला. पवना नदीपात्रात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. ...
लाडक्या बाप्पाच्या आगमनाची वाट बघता बघता, बाप्पाच्या निरोपाचा दिवस केव्हा येऊन ठेपला हे कळलेही नाही. गुरुवारी सात दिवसांच्या वास्तव्यानंतर बाप्पाच्या मूर्तींचे आणि गौरी विसर्जन करण्यात आले. ...
‘गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...’, ‘गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला’ अशा जयघोषाने जिल्ह्यात ठिकठिकाणी सात दिवसांच्या गणरायांना निरोप देण्यात आला... ...
नवी मुंबई : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,’ अशा गजरात गुरुवारी गौरी-गणपतीला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. दीड तसेच पाच दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर सातव्या दिवशी गौरी-गणपती विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रीतीने संपन्न झाला. लाडक्या बाप्पाला ...