यंदा कमी पाऊसमान पडल्याने नाशिक-नगरमधील धरणांमधून मराठवाड्यासाठी पाणी सोडावे अशी मागण आता जोर धरत आहे. त्यातून नाशिक-नगर विरूद्ध मराठवाडा असा संघर्षही होण्याची शक्यता आहे. ...
गेल्या ३० तारखेपासून गंगापूर धरणातून विसर्ग बंद करण्यात आल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा किरकोळ स्वरूपात विसर्ग केला जात आहे. रविवारी सकाळपासून २८५ क्यूसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत आहे. सकाळी सुरू असलेला विसर्ग सायंकाळी ७ वाजेपर्यंत ...
गोदावरीच्या पात्रात गंगापूर धरणातून बुधवारी सकाळी आठ वाजता ५ हजार क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला. तासाभराने हा विसर्ग ७हजार क्युसेकपर्यंत वाढविला गेला आणि पुन्हा दोन तासांनी दहा वाजता तीन हजाराने वाढ करत गंगापूर धरणाचा विसर्ग १० हजार करण्यात आला. दु ...