‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरोघरी पाहुणचार घ्यायला आलेले लाडके गणपतीबाप्पा त्यांच्या घरी परतणार आहेत. पण अनंत चतुर्दशीलाच गणेशमूर्तींचे विसर्जन का केले जाते ? ...
केंद्र सरकारने जारी केलेल्या सुधारित ध्वनिप्रदूषण नियमावलीस तहकुबी देत, राज्यात ‘शांतता क्षेत्रां’ची बंधने लागू करणा-या मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने... ...
ढोल-ताशाच्या गजरात, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे बाप्पाला आवाहन करीत, ठिकठिकाणाहून गणेश विसर्जन मिरवणुका विसर्जन स्थळाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. ...
गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज (मंगळवार) शहर आणि उपनगरात श्रीगणेशाला निरोप दिला जाणार आहे. श्रीगणेशमूर्तींच्या विसर्जनस्थळी दाखल होणा-या भक्तांना महापालिकेकडून आवश्यक सेवा-सुविधा पुरविल्या जाणार आहेत. ...
अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाºया श्री गणेशाच्या विसर्जनासाठी पोलीस व पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. विसर्जनात कोणत्याच प्रकारचे विघ्न येवू नये याकरिता विसर्जन स्थळासह महत्त्वाच्या ठिकाणी शहर व वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे ...
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत मंगळवारी बाप्पाला वाजतगाजत, मंगलमय वातावरणात निरोप दिला जाणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत ३१ हजारांहून अधिक बाप्पांचे विसर्जन होईल. ...
दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी एकीकडे भक्तांकडून तयारी सुरू असतांनाच दुसरीकडे ठाणे महापालिकादेखील विसर्जनाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये ...
आपल्या लाडक्या बाप्पाला मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यासाठी कल्याण-डोंबिवली सज्ज झाले आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे कायम असले, ...