पर्यावरण जनजागृतीचा भाग म्हणून ३२ वर्षांपूर्वी कोल्हापुरातील रंकाळा तलाव प्रदूषित न करण्याची चळवळ सुरू करणारे शाहीर राजू राऊत हे आपल्या घरी गेल्या २२ वर्षांपासून एकाच छोट्या गणेशाची प्रतिष्ठापना करत आले आहेत. कलाकाराच्या घरातून गणेशाचे विसर्जन करणे म ...
दीड दिवसाचा पाहुणा म्हणून आलेल्या गणपतीबाप्पांना भाविकांनी निरोप दिला. आपल्या आगमनाने सोमवारी (दि. २) घरदार उजळवून टाकलेल्या बाप्पांना लगेच दुसऱ्या दिवशी निरोप देताना आपसूकच गणेशभक्तांचे अंत:करण जड झाले. या वर्षीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाच ...
गावामध्ये शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली. मात्र गावांमध्ये विविध मंडळाद्धारे गणेश मुर्तीची स्थापना करण्यात येत होती. त्यामुळे आपले मंडळ गावातील इतर मंडळापेक्षा वरचढ ठरावे या समजूतीने गावात ...