शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे रस्त्यांची ऐशीतैशी झाली आहे. बाप्पाच्या आगमनापूर्वी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह प्रशासन आणि पोलीस रस्त्यांचे विघ्न बघून चिंतेत होते. परंतु विघ्नहर्ता म्हणविणाऱ्या गणरायाने मंडळाच्या कार्यकर्त्यांना संयम, पोलीस व प्रशा ...
Ganpati Festival :वृक्षरुपी गणपतीचे महत्त्व समाजात पटवून देण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज असून निसर्गाचे रक्षण झाले तरच जीवसृष्टीचे संरक्षण होईल. झाडे लावा, झाडे जगवा व सर्व लोकांनी मिळून प्रदूषण विरहित गणेशोत्सव साजरा करावा ...
गणपती-गौरी उत्सवाकरिता फुलांना मागणी असून डहाणू तालुक्यातील रणकोळ येथील बबन आणि विशाल हे चुरी पिता-पुत्र शेतकरी मोठ्या प्रमाणात सोनचाफ्याच्या फुलांची निर्यात मुंबईच्या बाजारात करीत आहेत. ...
गणेशोत्सवाला गुरुपासून (दि.१३) प्रारंभ झाला असून, गणेश स्थापनेच्या दिवशी गणरायांच्या पूजेसाठी व सजावटीसाठी सुगंधी फुलांना गणेशभक्तींनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारले आहे. ...
गणेशोत्सवात आरासासोबतच गणेशमूर्तींची सजावटीचा एक महत्त्वाचा असून मूर्तीवरच सर्व प्रकारचे दागिने रंगवलेले असले तरी गणपतीवरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी गणेशभक्तांना गणेशमूर्तीसाठी सोन्या-चांदीचे नवनवे दागिने करायचे असतात. अगदी घरातल्या प्रेमाच्या व्यक्ती ...