महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर लगेच ‘ती’चे लग्न लावून दिले जात असल्यामुळे स्वत:च्या पायावर महिला उभ्या राहू शकत नाहीत. यासाठी पालकांची मानसिकता बदलायला हवी, असे मत भोसरीच्या राणी पुतळाबाई वुमेन्स लॉ कॉलेजच्या संचालिका कोमल साळुंखे यांनी ‘लोकमत’शी ब ...
गणेशोत्सवात मोठ-मोठ्याने सिनेमातील गाणी डॉल्बीवर लावण्यापेक्षा भजन लावा आणि जर नाचायचेच असेल तर प्रत्येक गावात एक मैदान असते जिथे जाऊन काय धिंगाणा घालायचाय तो घाला ...
संजय हिरेखेडगाव, ता.चाळीसगाव : लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव थेट महाराष्ट्राच्या घराघरात नव्हे तर रानावनात सुध्दा पोहचला आहे. त्याचे उदाहरण म्हणजे शिंदी गावाला लागुन असलेल्या व जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या वनक्षेत्रात गुरे सांभा ...
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेने केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील सर्वच गावातून उंदड प्रतिसाद मिळाला आहे. नागरी भागापेक्षा ग्रामीण भागातील जनतेनेच आपल्या भागातील जलसाठे स्वच्छ ठेवण्यासाठी कंबर कसल्याचे चित्र यानिमित्ताने ...