naral lagwad राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे 'ऊस तेथे बांधावर नारळ लागवड योजना' राबविण्यात येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे. ...
Banana Market बागेत माल तयार झाल्याने काहीही करा; पण माल तेवढा घेऊन जा, अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आलेली दिसत आहे. तरीही व्यापारी खरेदीकडे 'पाठ' फिरवत असल्याने उत्पादकांची 'वाट' लागण्याची वेळ आली आहे. ...
Ambiya Bahar Crop Insurance : २०२४-२५ हंगामातील हवामान आधारित आंबिया बहर फळ पीक विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात विलंब होत आहे. गतवर्षीचीच स्थिती पुन्हा निर्माण होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे शेतकरी विमा कवच घेण्यात अनिच्छ ...
महिला ही कुटुंबाची केंद्रबिंदू असून तिच्या शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि आत्मविश्वासावर संपूर्ण कुटुंबाचे भवितव्य अवलंबून असते. यामुळेच महिलांचे सक्षमीकरण हे प्रगत समाजाचे लक्षण मानले जाते. ...
हंगाम संपल्यानंतर ४५ दिवसांत परतावा जाहीर करणे बंधनकारक आहे. मात्र, विमा कंपन्यांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे तब्बल ११५ दिवसांचा कालावधी लोटला तरी परतावा जाहीर करण्यात आलेला नाही. ...
Fruits Market Update : नवरात्रोत्सवास आजपासून सुरुवात होत आहे. नऊ दिवस अनेकांना उपवास असतात. त्यासाठी लागणाऱ्या फळामध्ये सफरचंद, डाळिंब, सीताफळ, पेरू, केळी, मोसंबी आणि संत्रा आदी फळांना रविवारी मार्केट यार्ड फळ बाजारात मागणी वाढल्याने आवकही मोठ्या प् ...
Dry Fruit Market Update नवरात्र उत्सवात देवीची घटस्थापना सोमवारी (दि. २२) होत आहे. त्यानिमित्ताने सोमवारपासून देशात केंद्र सरकारने जीएसटीचे दर कमी केले आहे. ...