Apple Ber Market गुलाबी थंडीचा कडाका वाढताच फळबाजाराचे 'ऋतुचक्र' पूर्णपणे बदलले आहे. बाजारात सोलापूरकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता दोन 'सफरचंद' आमनेसामने आले आहेत. ...
थंडी वाढू लागली की सर्दी-खोकला, घसा दुखणे, त्वचा कोरडी पडणे, ऊर्जा कमी होणे यांसारख्या समस्या अनेकांना जाणवतात. या सगळ्यापासून शरीराचं संरक्षण करणारं एक नैसर्गिक अस्त्र आहे. ...
सध्या डिंक लाडूसह सुकामेव्याचे दर मोठ्या प्रमाणात वधारले आहे. काजू यावर्षी ९०० ते १८०० रुपये प्रति किलो आहेत. बदाम ९०० ते ४००० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. खसखस यावर्षी २२०० ते ३००० रुपये प्रति किलो आहे. ...
यावर्षी उष्ण दमट वातावरणामुळे पहिल्या टप्प्यातील मोहोर येण्यास सुमारे एक महिना विलंब झाला आहे. सध्या बहुतांश कलमांना मोहोर, तर काही कलमांना पालवी येत आहे. हापूस हा संवेदनशील आंबा प्रकार असल्याने तापमान, पाऊस आणि थंडीतील लहान बदलांचाही मोठा फटका उत्पा ...
Papaya Farmers Crisis : हिवाळ्यात पपई विक्रीतून चांगले उत्पन्न मिळेल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांवर यंदा अतिवृष्टीने पाणी फेरले असून अनेक पपई बागा तोट्यात जाण्याच्या मार्गावर आहेत. (Papaya Farmers Crisis) ...