धुमाळवाडी महाराष्ट्रातील पहिलंच गाव ठरलं असून, यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. धुमाळवाडीत तब्बल १९ प्रकारची फळे पिकतात. ...
अमेरिकेतील सफरचंदे, अक्रोड आणि बदाम यांच्यावरील अतिरिक्त रिटालिएटरी कर तसेच अतिरिक्त दर रद्द करण्यात आले असले तरीही देशांतर्गत उत्पादकांवर याचा कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही ...
जळगाव जिल्ह्यातील ७ तालुक्यांतील उत्पादकांना मोठा फटका बसला होता. राज्य शासनाने या सातही तालुक्यांतील १५ हजार ६६३ उत्पादकांना प्रतिहेक्टर ३६ हजारांची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ...
नंदुरबार जिल्ह्यामधील आदिवासी बांधवांसाठी केलेल्या उत्कृष्ट व देशात सर्वोत्तम कार्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामती केंद्राला पुरस्कार देण्यात आला. ...
भारी जमिनीत चर खोदून पाण्याचा निचरा करणे गरजेचे आहे. दमट व कोरड्या हवामानात चिकूची वाढ चांगली होती. चिकूची लागवड करण्यासाठी कालीपत्ती, क्रिकेटबॉल, छत्री या सुधारित जातींची निवड केल्यास उत्पादन चांगले प्राप्त होते. ...
अवकाळी पावसामुळे २०१५ मध्ये कोकणात आंब्याचे नुकसान झाल्यामुळे तीन महिन्यांची व्याजमाफी आणि पुनर्गठित कर्जावरील व्याज अशी सुमारे साडेआठ कोटींपेक्षा जास्त रक्कम आंबा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही लगेच सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एक ...