आच्छादनामुळे पाण्याची कमतरता/दुष्काळ परिस्थितीत पिकाची पाण्याची गरज काही अंशी कमी होण्यास व पिक वाढीस व पर्यायाने उत्पादन वाढविण्यास मदत होते. उदाहरणार्थ संत्रा, डाळींब व अन्य पिकांना १२-१५ दिवसांच्या अंतराने पाणी देत असल्यास आच्छादनामुळे सिंचनाचा का ...
सुपे उपबाजार आवारात पहिल्या दिवशी लिलावात अखंड चिंचेची १७९३ नगाची आवक होऊन युनूस बागवान यांचे आडतीवर जाकीर मण्यार श्रीगोंदा या शेतकऱ्याच्या चिंचेस प्रति क्विंटल रु. ५३०० रुपये उच्चांकी दर मिळाला. ...
पुणे जिल्ह्यामधील इंदापूर तालुक्यातील कळस हे खडकवासला कालव्यावरील अनियमित पाण्यामुळे अवर्षणप्रवण गाव. मात्र, रोपवाटिकाचे गाव म्हणून ते उदयास आले आहे. गावात सुमारे शंभराहून अधिक रोपवाटिका असून, एक कोटीपेक्षा अधिक रोपांची निर्मिती या ठिकाणी होत आहे. ...
महाबळेश्वरचं नाव जरी घेतलं तरी आपल्यासमोर उभी राहते ती तांबड्या मातीतली लाल चुटूक स्ट्रॉबेरी; परंतु याच मातीत येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीबरोबरच सफरचंदाची बाग फुलविण्याचा प्रयोगही यशस्वी केलाय. ...
शेतीत काय पिकतंय, त्यापेक्षा बाजारात काय विकतंय, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शेतीत नवनवीन प्रयोग करणारे वांगी (ता. कडेगाव) येथील प्रयोगशील शेतकरी रत्नराज जाधव आणि रत्नदीप जाधव यांनी दोन एकर ३० गुंठे क्षेत्रात सुपारी व नारळाची बाग केली आहे. ...