मागील ४ ते ५ दिवस हवामान ढगाळ आहे. तसेच काही भागात सकाळी धुके पडत आहे. त्याचप्रमाणे कुडाळ, वेंगुर्ले, दोडामार्ग व सावंतवाडी परीसरात २५ व २६ नोव्हेंबर रोजी मध्यम स्वरुपाचा पाऊस झालेला आहे. ...
देवगड हापूस आंबा कलमांना मोहर येण्याच्या वेळेलाच म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ७० टक्के आंबा कलमांना पालवी आली आहे. गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये मोहर येण्याच्याच वेळेला आंबा कलमांना बहारदार अशी पालवी येत आहे. ...
गारपीट व अवकाळी पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले असून, त्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे जेणेकरून पिके त्या परिस्थितीतून लवकरात लवकर सावरतील. ...
डाळिंबावरचे जिवाणुजन्य करपा प्रथम १९५२ मध्ये दिल्लीमधुन भारतात पसरले. सध्या हा रोग मोठया प्रमाणावर होते आणि महाराष्ट्रात, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या प्रमुख डाळिंब वाढवणाऱ्या राज्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून आला आहे. यात तेल्याचा मोठा प्रादुर्भाव दिसू ...
केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये राज्य सरकारने सुचवलेली सुधारणा स्वीकारत ऑटोमेशन अर्थात स्वयंचलित ठिबक प्रणाली विकसित करण्यासाठी प्रति हेक्टरी ४० हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. ...