शेतकऱ्यांचे शेतमालाला देश व विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र सरकारने यासाठी सकारात्मक पाऊल उचलेले असून, नाशिक व पुणे विमानतळासह देशातील एकूण ५८ विमानतळांचा केंद्रीय ‘कृषी उडान योजना २.०’ अंतर्गत समावेश केला गेला आहे. ...
काजू पिक सध्या पालवी ते मोहोर अवस्थेत असून पाऊस आणि ढगाळ वातावरण राहिल्याने परिणामी आर्द्रतेत वाढ आणि तापमानात घट झाल्याने करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. ...
पालघर जिल्ह्यातील घोलवड हे राज्यातील तिसरे मधाचे गाव झाल्याची घोषणा महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्यावर महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने केली आहे. घोलवड ग्रामपंचायत आणि या मंडळाच्या पालघर कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने घोलवड टोकेपाडा येथे मधाच ...
हिवाळी हंगामाला सुरुवात झाल्याने आंबा पिकाला मोहर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस पडल्याने बागायतदारांना मोठा फटका बसला. ...
जागतिक स्तरावर भरडधान्यांचे उत्पादन आणि वापराबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भारताच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले आहे. भरडधान्यांचे आहारातील महत्त्व, आरोग्य संवर्धनात भरडधान ...
पुरंदर तालुका बीज गुणन केंद्राचे रूपांतर तालुका फळ रोपवाटिका व संशोधन केंद्रात झाल्याने सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी सीताफळ इस्टेट उभारणीसाठीचे पहिले पाऊल टाकले आहे. सीताफळ इस्टेट आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीमुळे पुरंदरच्या सीताफळात भौगोलिक मानांकन (ज ...