अंजीर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे फळपीक आहे, ज्याची लागवड पुणे जिल्ह्यात (विशेषतः पुरंदर भागात) मोठ्या प्रमाणात केली जाते. जिल्ह्यासह मराठवाड्यातील दौलताबाद, छत्रपती सांभाजीनगर, तसेच सोलापूर, धारशिव, नाशिक अशा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अ ...
सांगली जिल्ह्याच्या खानापूर घाटमाथ्यावर यावर्षी सतत पडत असलेल्या पावसामुळे निर्यातक्षम द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत, यावर्षी द्राक्ष घडांची संख्या घटली असून औषधांच्या खर्चात मात्र बेसुमार वाढ झाली आहे. ...
Apple Market : पहलगाम हल्ल्यानंतर वाघा बॉर्डर बंद झाल्याने एरवी पाकिस्तानमार्गे दाखल होणारे अफगाणी सफरचंद इराणहून समुद्रमार्गे भारतात दाखल होऊ लागले आहे. ...