यंदाचे वर्ष हे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष म्हणून ओळखले जात असून या कार्यक्रमाला जमलेल्या सर्व प्रेक्षकांनी ३५० दिवे लावून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. ...
सात बेटांचे महानगर म्हणून ओळख असलेल्या मुंबईवर मौर्य काळापासून चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार, यादवांपासून, मराठे आणि पोर्तुगीजांसह ब्रिटिशांनी राज्य केले. पोर्तुगीजांनी ब्रिटिशांनी मुंबई आंदण देण्याच्या काळापर्यंत वांद्रे, माहीम, वरळी, सायन, शिवडी, मा ...