साेमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास येऊरच्या जंगलात गेलेली १८ वर्षे वयाेगटातील मुले अडकल्याची माहिती वर्तकनगर पाेलिसांना मिळाली हाेती. त्या माहितीच्या आधारे पाेलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक, अग्निशमन दलासह टीडीआरएफ जवानांच्या मदतीने या मुला ...
Forest in Maharashtra: महाराष्ट्र देशातील सर्वात जास्त वृक्षाच्छादन (१४,५२५ चौ.कि.मी.) आणि कृषिवनीकरण साठ्यांमध्ये पहिल्या स्थानी आहे, तरीही राज्याने एकूण ५४.४७ चौ.कि.मी. वनक्षेत्र गमावले आहे, जे विभागवार आणि जिल्हानिहाय आहे. ...