पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ३३ टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात ही टक्केवारी २० टक्क्यावर आहे. यामध्ये एकट्या विदर्भाची आकडेवारी ४० टक्कच्या वर असून विदर्भ वगळता राज्याची टक्केवारी आणखी खाली येणारी आहे. ...
मालाड व कांदिवली पूर्वेलगत असणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत काही वर्षांपूर्वी अनधिकृत झोपडपट्टी वसली होती. वनविभागाच्या हद्दीत मनुष्यवस्ती निर्माण झाल्याने वनसंपदेची हानी झाली. परिणामी, पक्षी व प्र्राण्यांनी स्थलांतरण केले. ...
जिल्ह्यात केवळ कात्रज येथील प्राणी संग्रहालय या एकाच ठिकाणी प्राण्यांवर उपचार करणारी सक्षम यंत्रणा उपलब्ध आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा गट कार्यरत आहे. ...
अकोला : अकोला ते अकोट राष्ट्रीय महामार्गावर रुंदीकरणाचे काम सुरू असताना मौजे बडेगाव राखीव वनात विनापरवाना मातीचे उत्खनन करणारा पोकलेन जप्त करण्यात आला आहे. ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नावाची घोषणा ...
गुहागर वन परिक्षेत्रात सध्या १५ बॉयलर व कुकरधारक कात इंडस्ट्रिजना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे प्रदूषण होत असून, मानवी जीवनास भविष्यात धोका होऊ शकतो. बॉयलरमुळे मोठ्या प्रमाणावर खैराची कत्तल होत असल्याने भविष्यात खैर वनस्पती नामशेष होण्याच्या मार्ग ...
ऑनलाईन लोकमतवैरागड : कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, वाढोणा, भगवानपूर येथील नागरिकांनी एफडीसीएमच्या वृक्षतोडीविरोधात एल्गार पुकारला होता. त्यानंतर मंगळवार १३ मार्चला आ. कृष्णा गजबे व एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत पुढील निर्णयापर्यंत वृक्षतोड बंद कर ...
गिरगांव (ता. शाहूवाडी) येथील वनविभागात पाठीवर अडकवलेल्या बारा बोअर बंदुकीतून गोळी सुटून छायाचित्रकार गंभीर जखमी झाला होता. ही बंदूक बेकायदेशीर वापरल्याप्रकरणी छायात्रिकारासह बंदूक मालकावर शाहुवाडी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला. ...