आंबा : चरस, गांजापासून ते जुगार, सावकारी यातून होणारे वाद नि आता विशिष्ट मंडळींच्या दादागिरीमुळे विशाळगडसारख्या ऐेतिहासिक स्थळाच्या पर्यटनाला गालबोट लागत आहे ...
धामोड : बुरंबाळी-कानकेकरवाडी दरम्यानच्या दुर्गमानवाड रस्त्यावर मंगळवारी सकाळीच १२ ते १३ गव्यांचा एक कळप दिसल्याने येथील शेतकरी भयभीत झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे वनविभागही हतबल ...
येवला तालुक्यात उन्हाची लाट दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रब्बी पिकांची कामे ही अंतिम टप्प्यात आली असून, शेतात असलेली हरभरा, कांदे, गहू आदी पिके काढून झाली असून, गवताच्या रूपात मोठ्या प्रमाणात चाऱ्याची निर्मिती झाली आहे. ...
राज्य सरकारच्या यंदा १३ कोटी वृक्षलागवडीच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमात नाशिक जिल्ह्यातही नऊ लाख वृक्षलागवड करण्यात येणार असून, त्यासाठी वन खात्याने जागा उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन यांनी दिल् ...