अनेकदा पुणे,मुंबई यांसारख्या इतर अनेक मोठ्या शहरांमधून येणाऱ्या गिर्यारोहक, पर्यटक यांना आपण ज्या परिसरात जातो त्याची माहिती नसते. ती त्यांनी घेणे आवश्यक असून वन्यजीव, त्यांच्या जिवाला धोका यावर आपत्ती येणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. ...
जिल्ह्यात घनदाट जंगलाचे प्रमाण शून्य जरी असले तरी मध्यम स्वरूपाचे जंगल काही भागांत काही प्रमाणात टिकून आहे. अशा जंगलांच्या परिसरातील चार ठिकाणांची निवड करत पौर्णिमेच्या चांदण्या रात्री नाशिक वन-वन्यजीव विभागाकडून वन्यप्राणी प्रगणना मोहीम हाती घेण्यात ...
कुत्र्यांचा पाठलाग चुकविताना एक भेकर महाबळेश्वर शहरात घुसले. जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत असताना ते छत्रपती शिवाजी चौकातील सांस्कृतिक भवनामधील बंद जलतरण तलावात पडले. ...
बुलडाणा : वनविभागाच्या लाकूड आगार परिसरात अचानक आग लागल्याची घटना २५ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान घडली. या आगीत पालापाचोळा जळून खाक झाला असून सागवानची झाडे होरपळली. ...
मे महिन्याला अजून अवकाश आहे; पण एप्रिलमध्येच उन्हाने घाम फोडला असून, पारा चाळिशी पार करून गेला आहे. या तपमानवाढीला वृक्षतोड कारणीभूत ठरल्याची बाब एकीकडे चर्चिली जात असताना, दुसरीकडे लाखोंच्या संख्येत वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पार पाडल्याचे सांगितले जात ...
देवराष्ट : यशवंतरावजी चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्या त वाघ सोडण्याचा अद्याप प्रस्तावच नसल्याची माहिती सागरेश्वरचे वनक्षेत्रपाल सतीश साळी यांनी दिली. मात्र अभयारण्यात वाघ सोडण्यासाठी नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती अनुकूल असल्याचा दावा दिल्ली येथील ए ...