सिन्नर तालुक्यातील दातली शिवारात बिबट्या मादीने बछड्यांसह दर्शन दिल्याने परिसरात दहशत निर्माण झाली. संभाव्य दुर्घटना घडण्याआधी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ...
राज्याच्या वनविभागाने विविध उपक्रमांच्या नावावर वाटप केलेल्या वनजमिनींच्या १ मार्च १८७९ पासून आजतागायत नोंदी ठेवल्या नाहीत. त्यामुळे महसूल विभागासह अन्य यंत्रणांच्या ताब्यात वनजमिनी असतानासुद्धा त्या परत करण्यास टाळाटाळ केली जात आहे. ...
मागील पाच वर्षांत तब्बल ५ लाख ६१ हजार ४१० वृक्षांची अवैधपणे तोड करण्यात आली असून, यामध्ये २ लाख ३४ हजार २१६ सागवान वृक्षांचा समवेश आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली. ...
राज्य शासनाने वृक्ष लागवड मोहिमेच्या चौथ्या टप्प्याला सुरूवात केली आहे. अगोदर २ कोटी नंतर १३ कोटी वृक्षलागवडीचा पल्ला गाठल्यानंतर आता चौथ्या टप्प्यावर विविध विभागांना ३३ कोटी वृक्ष लागवड करायची आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - जिल्ह्यात जुलै महिन्यात उद्दिष्टापेक्षा दुपटीने वृक्षारोपण करण्यात आले. मात्र, आता वृक्षसंवर्धनाची बाब फारशी गांभीर्याने घेतली जात नसल्याने अनेक ठिकाणी वृक्षारोपण मोहिम केवळ औपचारिकेपुरती मर्यादीत राहत असल्याचे दिसून येते. ...
या कासवांची तस्करीकरूनरेल्वेने कुर्ला येथे आणलेल्या शोपी (३४) या महिलेलादेखील न्यायालयासमोर हजार केले असता तिला पाच दिवसांची वनविभागाची कस्टडी मिळाल्याचे येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांनी लोकमतला सांगितले. कर्नाटक -आंध्र प्रदेशातून कासवांची ...
राज्यातील ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याला ६४ लाख ८५ हजार ७५० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून हे उद्दिष्ट ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्व यंत्रणांना देण्यात आले आहेत. ...