सेवा संस्थेतर्फे मागील सात आठ वर्षांपासून सारस पक्ष्यांच्या संर्वधनासाठी विशेष उपाय योजना केल्या जात आहे. त्यामुळे दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या सारस पक्ष्यांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच राज्यात गोंदिया जिल्ह्याची ओळख सारस पक ...
गवे शहरात घुसू नयेत यासाठी वनखात्याने शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले असून, मंगळवारी दिवसभरामध्ये शेतकऱ्यांना एक-दोनदा गवा दिसल्याचे सांगण्यात आले. मात्र, वनखात्याच्या ड्रोन कॅमेºयालाही गव्यांनी ...
नाशिकरोडजवळ चाडेगाव शिवारातील एका द्राक्षाच्या मळ्यात डुकरांना पायबंद घालण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात मंगळवारी (दि.२७) पहाटेच्या सुमारास पूर्ण वाढ झालेला नर बिबट्या अडकला. बिबट्याच्या डरकाळ्या शेतकऱ्यांच्या कानी आल्या. शेतकºयांनी मळ्याच्या दिशेन ...
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ ही शिकवण विविधतेत एकता असलेली भारतीय संस्कृती प्रत्येकाला शिकवते. परंतु काही जण याच वन संपदेचे नुकसान करीत वन्य प्राण्यांच्या शिकारीही करीत असल्याचे वास्तव आहे. ...
विविध नद्यांची खोरे, सह्याद्री पर्वतरांगेतील गड-किल्ले व शेतीचे बागायती क्षेत्र यामुळे नाशिक जिल्ह्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरीदेखील त्यांचे मृत्यूचे प्रमाण मागील काही वर्षांत वाढल्याची गंभीर बाब दिसून येत आहे. या तीन वर्षांमध्ये तब ...
सुटीच्या कालावधीत मुरबाडपासून सुमारे ४० किमी. माळशेज घाटालगतच्या या सह्यादी पर्वत रांगांच्या या कड्यांवर चडण्या - तरण्याचा सराव करण्यासाठी ठिकठिकाणचे ट्रेकर्स येतात. मागील दोन दिवसांच्या सुटीच अनुसरून औरंगाबादसह कल्याण येथील सुमारे २० ट्रेकर्स या हरि ...
मेळघाटला अवैध वृक्षतोड आणि अतिक्रमणाने ग्रासले असतानाच महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमाभागात मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची अवैध कत्तल केली जात आहे. या अवैध वृक्षतोडीची भयावहता बघता, दोन्ही राज्यांतील वनअधिकाºयांच्या बैठकांवर प्रश्नचिन्ह लागले आहेत. ...