वाशिम : राज्यातील वनवृत्तातही जलसंधारण व्हावे आणि मानव -वन्यप्राणी संघर्ष टाळण्याच्या उद्देशाने शासनाने चार वन वृत्तांत खोदतळे, सिमेंट बंधाऱ्यांची कामे करण्याचे ठरविले आहे. ...
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सडक अर्जुनी तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाती व झंकारगोंदी या गावांतील नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या त्वरित मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा जुन्याच गावात जावून राहण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. ...
तालुक्यातील राजापूर येथे शेतवस्तीवर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दहशतीच्या वातावरणात वावरणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...
जिल्ह्यासह शहराच्या आजूबाजूलाही बिबट्याचा संचार वाढला आहे. बिबट्याने त्याच्या नैसर्गिक अधिवासाचा परिघ ओलांडला असून, तो लोकवस्तीत डरकाळी फोडू लागला आहे. ...
बाभूळगाव ते यवतमाळ रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. तत्पूर्वी दोन वर्षांपूर्वी रस्त्याच्या बाजूला नवीन वृक्ष लागवड केली गेली. मात्र हा संपूर्ण खर्च पाण्यात जाण्याची शक्यता आहे. ...