वेदगंगा नदीवरील बस्तवडे,आणूर दरम्यान असणाऱ्या बंधार्यावरून गव्यांचा कळप मंगळवारी रात्री ११च्या सुमारास जाताना नागरिकांनी पाहिला.यातीलच एक गवा कळप सोडून कौलगेमार्गे चिखलीकडे गेला असल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच सेनापती कापशी, गारगोटी वनविभागा ...
येथील संजय गांधी मार्केट परिसरातील एका दुकाना समोरील भागात सोमवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान अस्वल असल्याचे नागरिकांना दिसले. त्यानंतर या परिसरातील गर्दी करायला सुरुवात केली. एक-एक करीत मोठी गर्दी झाल्याने पोलीस प्रशासनही घटनास्थळी पोहचले. दरम्यान, ...
औद्योगिकरण, शेती, रस्ते, जलसिंचन प्रकल्प यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलाची तोड झाली. त्यामुळे मागील ३० वर्षात झपाट्याने जंगल घटले. याचा पर्यावरणावर मोठा दुष्परिणाम झाला. त्यामुळे शिल्लक आहे ते जंगल वाचविण्याची गरज भासू लागली. ज्या आदिवासी नागरिकांनी जंग ...
विनापरवाना पर्यटकांची वाहने अभयारण्य क्षेत्रात आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून तत्काळ त्यांना अभयारण्यक्षेत्रातून बाहेर काढले जावे यासाठी चौकसपणे नियमित गस्त वाढवावी, असेही आदेशात त्यांनी म्हटले आहेत. ...
मेळघाट व्याघ्र अभयारण्यातील वाइल्ड लाइफ क्राइम सेलमध्ये कार्यरत वनरक्षक आकाश सारडा व पांढरकवडा वनविभागात कार्यरत वनरक्षक प्रमिला इस्तारी सिडाम या महाराष्ट्रातील दोन कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार घोषित झाला. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे डेप्युटी ...
भंडारा प्रादेशिक वनविभागाचे उपवनसरंक्षक उमेश वर्मा यांच्या कार्यकाळात बांबू हट निर्मितीचा प्रकल्प प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला. तीन वर्षांपुर्वी कामाला सुरुवात करण्यात आली. कामासाठी आसाम राज्यातील बांबू व कामगार कार्यरत होते. सदर काम चार प्रकारात ह ...