रेल्वेच्या जन आहार स्टॉलवरून मागविण्यात आलेल्या अंडा बिर्याणीतून ६० ते ७० प्रवाशांना विषबाधा झाली. या सर्वांवर इटारसी, कानपूर, झांसी आधी ठिकाणी उपचार सुरू आहेत. ...
हॉस्टेलमधील ५० हून अधिक विद्यार्थिनींना दूषित पाणी प्यायल्याने पोटदुखी, जुलाब यांसारखा त्रास झाल्याचे वृत्त लोकमतने २० एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केले होते. ...
अलीकडेभगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे भगरीचे सेवन करताना दक्षता बाळगणे आवश्यक आहे. तसेच भगरीचे सेवन करताना काळजी घेण्याचा सल्ला अन्न व औषध विभागाने दिला आहे. ...