कोल्हापूर-सांगली भागात गेल्या १०-१५ दिवसांत पावसाने हाहाकार माजविला असून त्यामुळे आलेल्या महापुरामुळे अनेक गावांत पाणी शिरले, अनेकांचा संसार पुरात वाहून गेला. ...
दोन आठवड्यांपूर्वी पुराने लोकांचे मोठे नुकसान केले. त्यांना मदत मिळावी म्हणून महापालिका आयुक्तांनी अत्यावश्यक साहित्याच्या किट देऊ केल्या होत्या. परंतु... ...
शहापूर तालुक्यातील भातसई येथील परिसरात आलेल्या पुरात बुडालेल्या शाळेतून तब्ब्ल साडेतीनशे मुलांना सुखरूप बाहेर काढणारे वेहळोली गावाचे सुपुत्र मात्र कौतुकापासून कोसो दूर राहिले आहेत. ...
अचलपूर तालुक्यातील काळवीट गावाचा संपर्क मागच्या पंचवीस वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात बिच्छन नदीच्या पुरामुळे तुटतो. असे असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आदिवासींमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहे. ...
मुसळधार पावसाचा फटका नंदिनी लगतच्या मिलिंदनगर भागातील रहिवाशांनाही बसला. शंभराहून अधिक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना दोन दिवस घराबाहेर रहावे लागले. पुरामुळे घरातील कपडे, भांडी तसेच इतर साहित्याचे नुकसान झाले. ...
आरे हे सुमारे तीन हजार लोकवस्तीचे गांव तुळशी व भोगावती नदीच्या काठावर वसले आहे. कोल्हापूरपासून पश्चिमेला २२ किलोमीटरवर हे गाव येते. गावांला वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षाची परंपरा आहे. ...
सांगलीतील २00५ चा महापूर लक्षात घेतल्यान अनेकांची फसगत झाली. यामुळे अनेकांनी घरे सोडली नाहीत. व्यापारी पेठांमधील साहित्यही यामुळे उद्ध्वस्त झाले. अनेक घरे पडली. ...